कवितेतील विचार भावला.
अगदी चिंब भिजल्या शिवायओल जाणवतच नाही का?
आणि वर वर कोरड्या खोबणीतझुळझुळता झरा नसेलच अस पैजेवर सांगता येत का?
-छान मांडणी.