रोहिणीताई,तोंडाला पाणी सुटले... आजच 'कल्याण'भेळवाला गाठला पाहिजे..अवांतर: चिंचगुळाच्या पाण्यात खजूर भिजवून घालावा आणि लाल तिखटा ऐवजी हिरव्या मिरचीचा किंचित लसूण घाललेला ठेचा... भेळेची लज्जत अजूनच वाढते..
(हवरट)केशवसुमार