गतकाळाचे बन पिवळे... मलूल सळसळते सारे आठवणींचे जग विखरे... उदास भिरभिरते वारेदुःख कोणते मज सलते...पिकली पाने गळताना ?
मानवी भाव-भावनांचा विशुद्ध अनुभव, प्रांजळ स्वीकार आणि सहज, परिणामकारक आविष्कार. प्रदीपजी, हे असं तुम्हीच लिहू शकता...