सुंदर कविता. ३,४,५ ही कडवी खास आवडली.
सांज आता पूर्ण अंधारात गेली
एकट्याने चालण्याची वेळ झाली
भय न उरले, ना कुणाचा धाक आता
फक्त अंधारात दिसते वाट आता!
मस्तच.