पाण्याचे दुर्भिक्ष्य: याबाबत नियोजनाचा अभाव जाणवतो. गेल्या ५० - ६० वर्षात धरणे गाळाने भरली , पण हा गाळ साफ करून धरणांची पाणी साठवण्याची क्षमता वाढवण्याकडे कोणाचेच लक्ष दिसत नाही.

मावळात प्रचंड पाउस पडतो पण नियोजना अभावी बहुतांश पाणी वाहून जाते.