नेहरूंसकट आजतागायतच्या यूपी-बिहारच्या सर्व पुढाऱ्यांनी महाराष्ट्राचा आयुष्यभर द्वेष केला.  अजूनही करतात. काल दूरदर्शनवर सपट महाचर्चा का अशाच काहीशा नावाचा  एक कार्यक्रम झाला होता.  त्यात प्रत्येक वक्त्याच्या म्हणण्याचा हाच मथितार्थ होता.  राज्यमंत्री कृपाशंकरांनी हे निमूटपणे ऐकून घेतले, किंवा विषय बदलण्याचा प्रयत्न केला.