त्रिचनापल्लीला पाठवले गेलो.

अपले वय बरेच दिसते. तरी आपण संगणक चालवता! आणि डोके ठिकाणावर ठेवून मुद्देसूद लिहिता. हॅटस ऑफ़्फ़.

मी पण भारतीवादी आहे. जोपर्यंत महाराष्ट्राचा शासकीय कारभार मराठीत चालतो तोपर्यंत इतर लोक मराठी शिकले नाहीत तरी हरकत नाही. पण मराठी सधन माणूस समाजासाठी काय करतो? आज किती शाळा, किती इस्पितळे मराठी लोकांनी काढली आहेत. जैन दवाखाने किती? शेकडो. मराठी सधनांचे किती? एकही नाही. नुस्ते देवळांचा जीर्णोद्धार करतील.

असो चांगल्या विषयावरील चर्चेबद्दल धन्यवाद.