यावरून एक आठवलं.   पुण्यात नुकतीच एक मराठी शुद्धलेखनावर  कार्यशाळा झाली होती. तिच्यात अनेक तज्ज्ञ बोलले. समारोप करताना अध्यक्ष म्हणाले, वक्त्यांची विविधढंगी भाषणे ऐकून असं वाटतं की, महाराष्ट्रात बहुतेकांना मराठी समजतं, पण फारच थोड्या लोकांना येतं. त्याकाळी संस्कृतचंही असेच नसेल?