ओघवते वर्णन. दोन्ही दुव्यावरील प्रकाशचित्रे सुंदर. दुष्काळी गावातून फिरणे म्हणजे कमालच आहे.

दोघेजण विजेरी घेऊन पुढे गेले, त्यांची विजेरी बघून मागून कुठूनतरी वस्तीतून लोक विजेरी दाखवू लागले आणि शिट्या मारत आमच्याकडे येऊ लागले. आम्ही पुसेसावळी गावातून आलो तेंव्हा हे नाव कुठे तरी ऐकले आहे असे म्हणणाऱ्या फदीलाही ते कुख्यात बिरू बापू वाटेगावकरच्या दरोडेखोर टोळीचे गाव आहे हेही नेमक्या वेळी आठवले होते. विजेर्‍या हळूहळू आमच्याकडे येऊ लागल्या तसे आम्हीही काठ्यांसह उभे राहिलो.

हे थरारक आहे. हत्यारे ठेवता हे चांगलेच. आवश्यकच आहे.

अशाच सफरी करा आणि वर्णने लिहा.