महाराष्ट्रात बहुतेकांना मराठी समजतं, पण फारच थोड्या लोकांना येतं. त्याकाळी संस्कृतचंही असेच नसेल?

असेल हे अगदी शक्य आहे पण मग प्रश्न असा आहे की किती समजतं? म्हणजे मला ८०-८५% मराठी समजतं असा माझा ग्रह आहे. माझ्या एका दाक्षिणात्य सहकाऱ्याला "आयला" एवढा एकच मराठी शब्द समजतो पण समजतो हे महत्त्वाचं!