चिन्नु गारू,

   अपभ्रंश भाषेत प्रमाण म्हणून रुढ होतात व मुळ भाषेतील पद्ध्तीपेक्षा बऱ्याचदा ते वेगळे असू शकतात. इतर भाषा ही त्यास अपवाद नाहीत.

    उदा. कानडीमध्ये मुंबई "मुंबयी" वा साईबाबा - "सायीबाब" असे लिहिले जाते.

आता खरे तर कानडी नाही तर कन्नड म्हणायला हवे. पण जे मराठीत उच्चारी रुढ आहे ते तसेच वापऱायला हरकत नसावी. (हे आमचे मत)