"शासकीय कारभार मराठीत चालतो म्हणून लोकांनी मराठी शिकली नाही तरी चालेल" हे गृहितक काही उमजले नाही. मुळात भाषेचे महत्त्व ठरते ते तिच्या लोक्व्यवहारातून ! उद्या जर ती लोकभाषा नसेल तर शासनाची तरी भाषा राहील काय ?
"भारती" वादी होण्यासाठी मराठीचा गळा घोटण्याची काय गरज ?
मराठी का परकी भाषा आहे या देशात ? मराठी वा कोणत्याही प्रादेशिक भाषेचा अभिमान धरला म्हणून संकुचिततावादी अशा चुकिच्या समिकरणांना आपण का कवटाळावे ?