आपल्याकडे हेच झाले आहे.  जो मराठीचा गळा घोटेल, तो भारती. मराठीचा अभिमान बाळगणारा  संकुचित मनोवृत्तीचा.  जो उठतो तो मराठी माणसांना उपदेश करतो. महाराष्ट्रात परप्रांतीय घुसवण्याचा कट किती जुना आहे हे या इथे  दुवा क्र. १   वाचा. .