"आता शेवटची खेप, द्याया तिला तिलांजली कोकणची माती आता, नाही लागणार भाळी" .... भावना प्रभावीपणे प्रकट झाल्यात, उत्तम रचना. फार आवडली कविता, शुभेच्छा !