सर्वसाक्षी,
मुळ कविता वाचन आणि विडंबन काव्य वाचन यात बराच फरक आहे. दारू प्राशन , लाथा बुक्क्या या विषयात्मक विडंबनाने काही काळ मनोरंजन होत असेलही परंतु या सगळ्यात दर्जेदार कवीं आणि कवयित्रींच्या मुळ कवितेला म्हणावा तेवढा प्रतिसाद आणि सन्मान दिला जातोय का एवढाच प्रश्न आहे.
कदाचित रसिक वाचकांची आवड बदलते आहे असे ही असेल ??
असो.
विनम्र