प्रदीप,

खरंच बऱ्याचदा आयुष्य ही एक संभ्रमावस्थाच आहे असं वाटत....

काय हवं होतं?

काय मिळालं?

किती दिलं?

आणि आपल्या ओंजळीत काय राहिलं....

अन तरीही "आस" मात्र साथ सोडत नाही....

शीला.