म्हणतो. कथा चांगली आहे. भाषा जाणीवपूर्वक अश्लाघ्य केलेली वाटत नाही. नायकाच्या विचारांच्या ओघात आलेले शब्द वाटतात. त्यांवर आक्षेप असण्याचे कारण नाही.