आशय व भावना पोचविण्याचे माध्यम याच दृष्टीने पाहावे लागेल.
हे अगदी मनातले बोललात.
भोचक राव,
मी शाळेत असताना आमच्या शेजारी एक इंदूरचे कुटुंब राहत होते. आपला लेख वाचून मला त्यांचीच आठवण झाली. 'बढिया', 'करील्ल्ये' असेच शब्द त्यांच्या वापरात असत.