प्रदीप सुंदर कविता, आवडली!
यमक जुळण्याच्या दृष्टीने शेवटली ओळ खालीलप्रमाणेही लिहीता येऊ शकेल.
मरतात माणसे; दुःखाची अमर कहाणी !
अर्थात आहे तशीही कविता उत्तमच आहे.