त्यांनी सुचवल्याप्रमाणे वागल्यास जीव मुठीत न घेता सहज बाहेर फिरता येईल. 

पुण्याचे माहित नाही पण मुंबईतील बरेचसे खड्डे भरले गेले आहेत.  (चार महिन्यात कदाचित परत अवतरतील!!)