तुमचा मनस्ताप स्वाभावीक आहे. तुमच्या जगी कोणीही असते तरी प्रचंड निरशच झाले असते. तुम्ही हे सगळे अनुभव कथन करून चंगली कामगिरी केली आहे. यातून इतरना हि अनुभव मिळेल आणि लोक सवध होउ शकतिल. तुम्ही कंपनिचे नाव जहिर केल्यस अशा चोर कंपनी वर बहिष्कार घलता येइल. आणि ग्राहक जग्रुतिसाठी खरोखर उत्तम लेख होइल.....

तुम्ही वाइट अनुभव हि मजेत आणि विनोदी शैलित लिहिल्यामुळे शेवटपर्यंत वचायला उत्छुकता रहिलि.

धन्यवाद.