गझल म्हणून सादर करता येणार नाही कदाचित ही कविता.

पहिल्या द्विपतीतील पूनरावृत्ती-भयाची तीव्रता दाखवते आहे.

आणि शेवटच्या द्विपतीतील. आहे वसंताचा ऋतू अजुनी कितीतरी दूरसा मध्ये नक्की कुठे गडबड आहे ते कळले नाही.

अर्था चा मुद्दा असेल तर,एखाद्या सुखाची,किंबहुना अजून न मिळालेल्या सुखाची कल्पना करत असताना,त्यात च हरवून बसण्याचे भय वाटते

म्हणून आधीच माझ्या पाकळ्या नटून बसतील असे भय वाटते.

आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!