मुमुक्षू, आपल्या मनातील गोंधळ आपण छान पणे मांडलात. पण जे चाललंय ते काळाच्या नियमानुसारच चालत आहे.

कित्येक वर्षापूर्वी 'ब्राह्मण' समाजाचे सर्व समाजावर प्रभुत्व होते. तेंव्हा त्यांना कोणी आक्षेप घेऊ शकत नव्हते. त्यांचा काळ संपला व त्यानंतर 'क्षत्रिय' समाजाने आपल्या शक्तीने सर्व समाजावर प्रभुत्व प्रस्थापित केले. तो काळ राजा-महाराजांपासून मोगलांपर्यंत पसरला होता. त्या काळात त्यांना कोणी आक्षेप घेऊ शकत नव्हते. इंग्रज रुपी 'वैश्य' आपल्या देशात आले, आणि 'क्षत्रियांचा' काळ संपला व त्यानंतर वैश्य वृत्ती सर्व लोकांत पसरली त्यामुळे कोणाच्याही आक्षेपाला अर्थच उरला नाही.

आता काळ 'शूद्रां'चा आहे. 'शूद्रां' मध्ये जे गणले जातात त्यांच्या कुठल्याही गोष्टीत आताच्या युगात आक्षेप घेऊन काय हशील होणार?

सविस्तर स्पष्टीकरणासाठी खालील  दुवा आपणपाहू शकता.

दुवा क्र. १

सतीश रावले