मी हिंदू सन्स्कृती वर एक पुस्तकात वाचले आहे कि "वर्ण व्यव्स्था ही शरीराचे चार भाग केले तर डोके म्हण्जे ब्रह्मण भुजा म्हणजे क्षत्रिय पोट म्हणजे वैश्य पाय म्हणजे शुद्र". हे वाचून प्रथम वाटले की झाले इथे पण भेदभाव ... पण दुसरी ओळ वाचून आपल्या सन्स्कृती चा गर्व वाटला.. ती ओळ आशी : "जर पया ला काटे टोचले तर डोक्यात वेदना होतात, जणीव होते. पाया शिवाय चलणे अशक्य शरीर परावलंबी होइल". आरक्षण हवेच हवे गरज आहे त्यची ,पण त्याचा परिणाम हुशार किव्हा गरीब कष्ट्करी जीवान वर होयू नये. आरक्षणा ने समाजा च्या प्र्त्येक व्यक्ती चा व्यक्तिगत विकास करणे आधिक महत्त्वाचे आहे. सर्वागिण विकास महत्त्वाचा जो आरक्षणाने च नव्हे पण एकजुटीने एकरूपतेने भारतीय समजाने घड्वून आणणे योग्य . राजकारणी नकोच मध्ये ,आपण सर्व समान्य मणसा नि सामाजिक बंधलकी वढवायचि गरज आहे आज. उत्तर सापडतिलच.आरक्षण कोनसेप्ट चांग्ला आहे पण त्याचे योग्य पद्धति ने इम्पिमेंटेशन होत नाही . तुम्ही व्यक्ती बघा मग त्याच्या गरजा बघा . आज नुसते जाती लाच नव्हे पण गरीबी ला व हुशारी ला पण आरक्षण दिलेच पहिजे ,पण हे चारी वर्णियानी एकत्र येउनच घडू शकेल असे नाही घडले तर हिन्सा , भ्रष्टाचार , अ राजकता आपल्या देशात कीड लावेन.ह्या देशाचे शरीर परावलंबी होइल....