काही अनुत्तरित प्रश्न .....
 १ आरक्षण वगळता आणखी कोणते सकारात्मक उपाय  मागील ६० वर्षांत राबवण्यात आले ? (केवळ आरक्षणाच्या कुबड्या किती दिवस वागवणार?)
 २ आरक्षण-विरोधी आंदोलन मुख्यत्वे उत्तरेतच का दिसले ?
 ३ आरक्षणावर खुद्द बाबासाहेबांची भूमिका काय होती ?
 ४ तामिळनाडुसारख्या दक्षिणी राज्यात शेकडा ६९ पर्यंत  आरक्षण असूनही ही राज्ये नेत्रदीपक प्रगती कशी साध्य करतात ?