अतिशय सुंदर कविता
किती बोललो डोळ्यांने, ओठां-स्पर्शांनेयेथे
किती बोललो डोळ्यांनी, ओठां-स्पर्शांनी
असे न लिहिण्यामागे काही विशिष्ट उद्देश आहे का?
'नी' जागी 'ने' चा हेतू उलगडला नाही!