एकदा सर्व अरब फक्त उंटीण घेऊन पळाले
तेव्हा मध्यपूर्वेच्या वाळवंटात मोठे वादळ झाले

ओंकारेश्वराच्या घाटावर कावळा आणि कावळी 
पण त्यांना होती एकमेकांना शिवायची चोरी

हे कशाबद्दल नाही हे सुज्ञ वाचक समजतील ह्याची खात्री आहे...

ख्यॅ! ख्यॅ! ख्यॅ! जब्राट केसुकाका!