आपल्या प्रिय महाराष्ट्रा चे कौतुक करायला पाहिजे .
उत्तरेतिल राज्ये उदा. बिहार , मध्य प्रदेश , उत्तर प्रदेश आणि राजस्थान , ज्याना बिमारू राज्ये म्हणून ओळखले जाते ,त्यांच्या पेक्षा आपल्या राज्यात बरिच बरी अवस्था आहे .
अर्थात ज्या इछुकाना अश्या सवारिचा आनंद लुटायचा आहे , त्यानी ग्रामिण भागातिल प्रायव्हेट जीप मधून प्रवास करून
बघावा.
जय महाराष्ट्र .
पुणेरी जोशी .