मी ऐकल्या/वाचल्याप्रमाणे बाबासाहेबांचे मत होते की सुरुवातीला मदत करण्याकरीता आरक्षण द्यावे नंतर ते हळू हळू कमी करावे.
पण आज काल तर आरक्षण वाढत चालले आहे.

२/३ वर्षांपुर्वी सह्याद्री वाहिनीवरील महाचर्चेत कोणीतरी (बहुधा चर्चा संचालकानेच) हेच वाक्य "बाबासाहेबांच्या मतानुसार सुरूवातीला १०% आरक्षण द्यावे नंतर ते हळू हळू वाढवावे" असे म्हणण्यात आले. पण कोणी त्यावर आक्षेप घेतला नाही.