भ्रष्टाचार तर सार्वत्रिक मुद्दा झालाय. पण इतरही मुद्दे काही कमी नाहीत.
आणखी विचार केला तर हे सर्व मुद्दे कुठे न कुठे एकमेकांशी निगडीत आहेत असेही जाणवते.
मला वाटते समूळ बदल घडवून आणण्यास सामाजिक मानसिकता तयार करावी लागते. एकदम असा बदल शक्य नसतो.