या अप्रतिम रचना प्रत्यक्ष त्या त्या कवीच्या तोंडून ऐकण्याची अनुभूती विलक्षण.

वैभव जोशी यांनी म्हटलेले -

जनात उठबस,मनात वणवण... छान चालले आहे माझे

किंवा चित्त यांचा हा शेर -

एवढ्यात काही विशेष घडले नाही
एवढा सुखी पण काळ गुजरला नव्हता

किंवा कविवर्य प्रदीप कुलकर्णींचा 'हातमाग' हा शेर... असो.