थोडेसे वेगळेच आहे, आणि गझलेतील भावना वेगळ्याच वाटतात. त्यामुळे नसते तरी चालले असते.

मिलिंद फणसे, गझल मात्र खूप आवडली.

मस्तीत जीवनाच्या, धुंदीत यौवनाच्या
तृप्तीस इंद्रियांच्या संवेदना समजलो

या ओळी विशेष आवडल्या.