आजकाल नकळतच इंग्रजी आणि विज्ञान शाखा याचे प्रस्थ वाढलेले दिसत आहे. कला शाखा, वाणिज्य शाखा, तंत्रज्ञ आणि इतरही लोकांची समाजाला गरज असते हेच डावलल्यासारखे होताना दिसत आहे.

आपला मुद्दा चिंतनीय आहे.