आसमंतात साऱ्याच थकवा जणू...!!सांजवेळीच डोळ्यांत दाटे धुके !दाट अंधार बाहेर ! जावे कुठे ??सांज जाईल केव्हा असे वाटते...
या ओळी फार फार आवडल्या!
शेवटही आवडला. उगाचच अति-positive नाहिये. कितीही म्हटलं तरी प्रत्येक दिवसातला १०% काळ संध्याकाळच असते...