कवी गुलजारांनी कवी कुसुमाग्रजांच्या कविता मराठीतून हिंदीत भाषांतरित केल्या आहेत म्हणजे, गुलजारांना उत्तम मराठी येत असणार असे वाटते. कवी गुलजारांनी मराठीतही काही साहित्य लिहिलेले आहे काय?