ह्याला दडपे पोहे हे नाव आहे (पालघर-डहाणू भागाकडे) पण टाईमपास हेही बरे आहे कारण दुपारी उदकशांती साठी पटकन करता येतात. थोडा वेळ हाताशी असेल तर नारळ खोवून टाकावा.
असेच टाईमपास पोहे - "कोळाचे पोहे" नावाने मनोगतावर आहेत.