घटोत्कचाचा आणि संध्याकाळचा काय संदर्भ आहे ते कळले नाही.
जयद्रथाचा वध सूर्यास्तापूर्वी करायचा पण अर्जुनाने केला होता ते माहीत आहे.
कृपया घटोत्कचाचा संदर्भ सांगावा.