जळमटे, कोळिष्टके सांभाळली होती मनाची
अन् चिरेबंदी मतांचा राखला वाडा अभंग

छान...


ह्या जगाची नाळ आता कापण्याची वेळ आली
वाजवा सनई, असे हा जन्म घेण्याचा प्रसंग

वा...वा...सुंदर !