आत्महत्यांचे प्रमाणही वाढले आहे.

म्हणजे ताणामुळे, स्पर्धेमुळे माणूस त्यातून सुटका करण्यासाठी खून तरी करतो नाहीतर आत्महत्या तरी!

दुःख दुर करण्यासाठी त्याला कुणाशी चर्चा का करावीशी वाटत नाही?

चर्चेने तोडगा निघू शकतो?

की आजकालची परिस्थिती चर्चेने प्रश्न सोडवण्यापलिकडे गेली आहे?