वळु चित्रपट काल पाहिला, आवडला. ग्रामीण भाषा आणि ग्रामीण भागात जे लोक राहिले आहेत त्याना नकीच आवडेल.

मकरन्द अनासपुरेची उणीव, आठवण आल्यावाचुन  रहात नाही. दिलिप प्रभावळकर, निरमीती सावंत याचा रोल थोडा पण सुंदर आहे. एकाद गाण हव होत.