लेख अप्रतिम आहे. जो पर्यंत चांगले लेखक , वाचक आहेत , तो पर्यंत मराठी भाषा जिवंत राहिल
असे मत एका परिसंवादात व्यक्त करण्यात आले. अनेक आक्रमणे पचवून आपुली मायबोली अजून शाबुत आहे आणि राहिल.
पुढिल लेखाची वाट पहात आहे.
पूणेरी जोशि.