लेख अप्रतिम आहे.   जो पर्यंत चांगले लेखक ,  वाचक आहेत , तो पर्यंत मराठी भाषा जिवंत राहिल

असे मत एका परिसंवादात व्यक्त करण्यात  आले.  अनेक आक्रमणे पचवून आपुली मायबोली अजून शाबुत आहे आणि राहिल.

पुढिल लेखाची वाट पहात आहे.

पूणेरी जोशि.