आत्ताच श्री उपहारगृहाची मिसळ आणि कोढांळकरांची मस्तानी हाणली. मिसळीवर महागाईचा परिणाम जाणवला.
फरसाण ऐवजी शेव, मटकीचं अस्तित्व जाणवण्याइतपतच.
मस्तानी मात्र छानच, सदाशिवेतल्या पुणेरी पाट्या बघताना छान फेरी झाली, खूप वर्षापासून पाहतोय सदाशिव पेठेत फार कमी बदल आहे.
विषयांतर झाल्याबद्दल माफी.