बिर्याणी तयार होत आली कि , १० मिनिटे , गॅस वर ठेउन, पातेल्या वर १ ताट ठेवावे . ताटात थोडे पाणी घालावे.
बिर्याणी तून निघालेलि वाफ परत त्यात पाणी होवून पडते आणि चांगली मुरते.
आणखीन एक , एका स्वछ सुती कापडात सर्व मसाल्यांची पुर्चुंडी बांधून बिर्याणित घातली तर एक वेगळी / सुंदर चव येते.
बाकी पाक क्रूति मस्तच आहे.
पुणेरी जोशि.