अप्रथम हा लेख उपलब्ध करून दिल्याबदल धन्यवाद.
या अत्यंत विदारक परिस्थितीचे वर्णन वाचून अंगावर काटा येतो.
हे एखादे झाड पाडल्यामुळे जकाय मोठासा फरक पडणार.. हि वृत्ती सर्वांनाच घातक आहे.
वाईट खूप जणांना वाटते पण कृती करणे शक्य होतेच असे नाही..
राजस्थान मधल्या राजेंद्रसिंह यांना नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यास जो त्रास सहन करावा लागला, त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सरकारची उदासीनता अन संगमरवर खाणमालकांशी गुंतलेले हितसंबंध हे आहे.
सकाळमधील हा एक लेख वाचून विजिगिषू वृत्तीचे कौतुक करावेसे वाटले. आता पुण्यात गेल्यावर या गृहस्थांना नक्की भेटायचे आहे अन यथाशक्य त्यांच्या कार्यात मदतही करायची आहे.