तुमचा व्यनि मिळाला. वेळेची कमतरता आहे पण बघते काय शक्य होतंय ते.

एक विनंती आहे गेल्यावर्षी जे लेखकसाहित्य नाकारल्याने दुखावले गेले असतील त्यांना यावर्षी संपादक मंडळात येण्याची विनंती करावी. म्हणजे त्यांनाही लक्षात येईल  की कोणी कुणावर खुन्नस ठेवून काम करत नाही. आणि या केलेल्या कामाचा छदामही मिळत नसताना सगळे केवळ अंक चांगला व्हावा म्हणून झटून काम करतात.