सध्या मिरची वर जे कार्यक्रम चालू आहेत ते ऐकून कानाना खुप त्रास होतो असे वाटते.
दिवसभरात मोजून ४ ते ५ गाणी वाजवतात आणि ती पण परत परत .
असे वाटते की गाणी नको पन मिरची आवर.
मला असे वाटते कि मिरची कडे फक्त 'रेस', 'टशन','जन्नत' आणि 'जब वुइ मेट' सीडी असेल.
मिर्ची पेक्षा वन आणि सीटी नक्किच चांगले आहे, तेच ऐका.