दरवर्षी निरनिराळ्या ठिकाणी एकमेव साहित्य संमेलन घेण्याऐवजी वर्षभर जगभरात ठिकठिकाणी स्थानिक स्तरावर मराठी साहित्य संमेलने भरवावीत आणि मराठी साहित्याचे एक वार्षिक महासंमेलन दरवर्षी पुण्यात भरवण्यात यावे.
सवाई गंधर्व संमेलनाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवावा.
अए मल वाटते.