नमस्कार!!
मृत्युचे दु:ख वाटु नये..म्हणुन आपल्याकडे पुर्नजन्माची कल्पना आहे.
मृत्यु हा शेवट नसुन एका नवीन जन्माची सुरवात आहे. तेव्हा आपल्या गेलेल्या जीवलगाचा नवीन रुपात शोध घ्यायचा....
कळावे...
वर्षा....