ललीत लेखन करणं हा माझा प्रांत नाही.
हरकत नाही. तुम्ही असेच लिहीत राहा. ऱ्हस्वदीर्घाऐवजी फक्त दीर्घ आणि श ष ऐवजी फक्त श ह्याव्यतिरिक्त तुम्हाला काही सांगायचे असले तरी मोकळेपणाने सांगा. आणि समजा तेवढेच असेल तरी तेच पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या वाक्यात वापरून लिहीत राहा. साहित्याइतकेच सातत्यालाही महत्त्व आहे. आपण सातत्याने आणि धडाक्याने सांगत राहिलात की काही काळाने ते बरोबर वाटायला लागेल.