कुणी 'हो' घ्यावा, कुणी 'नाही' घ्यावाइतकंही अस्मिताहीन नसतं ते!पण अर्थ लावणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येऊनमौन पाळतं मौन.
छान!