कुणी 'हो' घ्यावा, कुणी 'नाही' घ्यावा
इतकंही अस्मिताहीन नसतं ते!
पण अर्थ लावणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येऊन
मौन पाळतं मौन.

छान!